शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

अयोध्येत राम मंदिर उभारावे ही जनतेची इच्छा - राम नाईक

By admin | Updated: December 12, 2014 14:33 IST

अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर लवकरात लवकर राम मंदिर उभारावे ही भारतीय जनतेची इच्छा असून ती पूर्ण झाली पाहिजे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ -  अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर लवकरात लवकर राम मंदिर उभारावे ही भारतीय जनतेची इच्छा  असून ती पूर्ण झाली पाहिजे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे. गुरूवारी राम मनोहर लोहिया युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले.
दरम्यान नाईक यांच्या वक्तव्यावर विरोदी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राम मंदिर केव्हा बनेल हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनातील प्रश्न आहे, असे यापूर्वीही नाईक यांनी म्हटले होते. तसेच पंतप्रदान नरेंद्र मोदी याप्रकरणी विचार करत असून येत्या पाच वर्षांत राम मंदिराच्या मुद्यावर सर्वसंमत्तीने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले होते.