शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन

By admin | Updated: October 22, 2016 00:43 IST

जळगाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे.

जळगाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे.
मंडळाने याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अतिपावसाने पिके खराब झाली. त्यात काही शेतकर्‍यांनी आपले उडदाचे पीक कसेबसे वाचविले. यातच यंदा उडदाची फारशी आवक नाही. तरीदेखील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाचे भाव पडलेले आहेत. बाजार समितीमधील पदाधिकार्‍यांची शेतकर्‍यांबाबतची जबाबदारी अधिक वाढली आहे. व्यापारी नफा कमवित आहेत. भाव सतत घसरत असल्याने मार्केटींग फेडरेशन व अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारामध्ये उतरून धान्य खरेदी करावी. मराठवाड्यामध्ये काही बाजार समित्यांमध्ये उडदाची खरेदी शासकीय यंत्रणांनी खुल्या बाजारामध्ये केली आहे. तसेच बाजार समितीने आपले संकेतस्थळ विकसित करून त्यावर रोजची आवक, मालाची प्रत आदी माहिती आपल्या संकेतस्थळावर टाकावी. यामुळे खरेदीसंबंधी प्रतिसाद मिळू शकतो. तसेच बाजारामध्ये स्पर्धा वाढू शकते. त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल.
बाजार समितीने सरदार पटेल मित्र मंडळाच्या मागणीचा विचार करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी मंडळाचे किशोर चौधरी, पिंटू नारखेडे, महेश भोळे, संजय ढाके, मिलिंद चौधरी, संजय चिरमाडे, जितेंद्र भोळे, ज्ञानदेव चौधरी, शरद नारखेडे आदींनी केली आहे.