शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

धुरक्यात हरवली दिल्ली, लोक उतरले रस्त्यावर

By admin | Updated: November 6, 2016 14:27 IST

राजधानी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 6 - राजधानी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानीत अनेक ठिकाणी प्रदूषणाची पातळी 40 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना डोळे, घसा आणि नाकाचे विकार उद्भवू लागले आहे. दरम्यान वाढत्या प्रदूषणावर सरकार नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्यानं दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. पोस्टरच्या माध्यमातून दिल्लीकरांनी केजरीवाल सरकारला 'प्रदूषणावर उपाय शोधा, श्वासोच्छवास घेण्यासाठी झाडे लावा', असा प्रकारचे सल्ले दिले आहे. दिवाळीनंतरच प्रदूषणात भरमसाट वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील अनेक भागात धुरक्याचं साम्राज्य पसरलं आहे. दिल्ली सरकारनं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. एअर क्वालिटी इंडेक्सच्या मते, दिल्लीतली वायू प्रदूषणाची गती तीव्रतेने वाढते आहे. दिवाळीनंतर वायू प्रदूषणाचा निर्देशांक मूल्य 445हून 485 एवढा वाढला आहे. जवळपास दिल्लीच्या प्रदूषणात 40 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढत्या प्रदूषणासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुपारी 12.30 वाजता तातडीची बैठकही बोलावली आहे.