शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारताची एकचतुर्थांश जमीन वाळवंट होतेय

By admin | Updated: June 19, 2014 04:14 IST

भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे.

नवी दिल्ली : भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताच्या अन्नसुरक्षेला संभावित धोका आहे. भारत जगाच्या भूप्रदेशापैकी केवळ दोन टक्के भूप्रदेशाने व्यापलेला आहे; पण येथे राहणाऱ्यांची संख्या १७ टक्के आहे. त्यामुळे जमिनीचा अतिवापर आणि अतिरिक्त चराई होते. शिवाय, पर्जन्यमानाच्या पद्धतीत सतत बदल होणे वाळवंटीकरणाचे प्रमुख कारण आहे. जमीन पडीक होत आहे, तिची प्रत घसरत आहे, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. बराचसा भाग वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे; पण ते थांबवल्या जाऊ शकते, असेही ते म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) २००७ च्या अहवालानुसार देशातील ६९ टक्के जमीन कोरडी, पाण्यासाठी अतिसंवेदशील आणि हवेमुळे घर्षण आणि दलदल झाली आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्ये कोरडा दुष्काळग्रस्त आहेत. कापूस आणि तेलबिया पिकविणारी ही राज्ये आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)