शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भारताची एकचतुर्थांश जमीन वाळवंट होतेय

By admin | Updated: June 19, 2014 04:14 IST

भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे.

नवी दिल्ली : भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताच्या अन्नसुरक्षेला संभावित धोका आहे. भारत जगाच्या भूप्रदेशापैकी केवळ दोन टक्के भूप्रदेशाने व्यापलेला आहे; पण येथे राहणाऱ्यांची संख्या १७ टक्के आहे. त्यामुळे जमिनीचा अतिवापर आणि अतिरिक्त चराई होते. शिवाय, पर्जन्यमानाच्या पद्धतीत सतत बदल होणे वाळवंटीकरणाचे प्रमुख कारण आहे. जमीन पडीक होत आहे, तिची प्रत घसरत आहे, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. बराचसा भाग वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे; पण ते थांबवल्या जाऊ शकते, असेही ते म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) २००७ च्या अहवालानुसार देशातील ६९ टक्के जमीन कोरडी, पाण्यासाठी अतिसंवेदशील आणि हवेमुळे घर्षण आणि दलदल झाली आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्ये कोरडा दुष्काळग्रस्त आहेत. कापूस आणि तेलबिया पिकविणारी ही राज्ये आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)