शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भूसंपादन कायद्याच्या दुरूस्तीसाठी काँगे्रसचा धडक मोर्चा

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

नवी मुंबई : भूसंपादन करताना शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय आताच्या भूसंपादन कायद्यात नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. यासंदर्भात शनिवार, ३१ रोजी सकाळी ११ वाजता कोकणभवनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई : भूसंपादन करताना शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय आताच्या भूसंपादन कायद्यात नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. यासंदर्भात शनिवार, ३१ रोजी सकाळी ११ वाजता कोकणभवनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
भाजपा सरकारने २०१४ भूमी अधिग्रहण कायदा केला, मात्र या कायद्यामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायद्यानुसार सरकार शेतकर्‍यांची कोणतीही जमीन सहमती न घेता ताब्यात घेऊ शकतो, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना नोकरी देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. जमिनीची किंमत ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना राहणार नाही. संपादित जमीन प्रकल्पासाठी वापर न झाल्यास शेतकर्‍याला परत करण्याची मुदत ५ वर्षे होती. आता ती १० वर्षे करण्यात आली आहे. त्याचबरोबर भूसंपादन करताना नोटिफिकेशन अथवा जाहिराती दिल्या जाणार नसल्याचे या कायद्यामध्ये नमूद केले आहे. या कायद्याचा शेतकर्‍यांऐवजी उद्योजकांना अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यात आवश्यक असून त्यानुसार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. त्यानुसार शनिवारी, पि›म, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील युवक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सदस्य आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मोर्चाचे समन्वयक म्हणून ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत काम बघणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दशरथ भगत आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्र सचिव पृथ्वी जोशी यांनी सांगितले. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत उपस्थित होते. (प्रतिनिधी)