शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तेजस्वी यादवकडून पठाणकोट हल्ला व गयातल्या रस्त्यावरील हल्ल्याची तुलना

By admin | Updated: May 12, 2016 00:10 IST

हरियाणातील दंगल आणि पठाणकोट हल्ला हेसुद्धा जंगलराजच असल्याचं म्हणत भाजपवर पलटवार केला

ऑनलाइन लोकमत

पटना, दि. 11- बिहार सरकार गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारामुळे सर्वांच्या टीकेचं लक्ष्य झालं आहे. या प्रकारानंतर बिहारमध्ये जंगलराज परत आल्याची भाजपकडून जोरदार टीका झाली होती. त्याला आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादवनं प्रत्युत्तर दिलं आहे. पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याशी करून त्याने मोदींवर शरसंधान केलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गयामध्ये भररस्त्यात गोळ्या घालून झालेल्या हत्येमुळे भाजपनं बिहारमध्ये जंगलराज आल्याचं म्हटलं होतं. त्यावर तेजस्वीनं म्हटलं आहे की, गयामध्ये रस्त्यावर वादातून झालेल्या हत्येमुळे जंगलराज आल्याचं तुम्ही म्हणत असाल तर जानेवारीमध्ये पठाणकोट एअरबेसमध्ये झालेला हल्लाही अशाच प्रकारचा होता. ज्यामध्ये सेनेचे सात जवान शहीद झाले होते. दहशतवादी भारतातल्या सर्वात सुरक्षित एअरबेसवर हल्ला करून शकतात, तर तो जंगलराज नाही का, असं तेजस्वी यादवनं म्हटलं आहे. हरियाणातील दंगल आणि पठाणकोट हल्ला हेसुद्धा जंगलराजच असल्याचं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. गेल्याच आठवड्यात जेडीयूची आमदार मनोरमा देवींच्या मुलगा रॉकीनं ओव्हरटेक केल्यानं भररस्त्यात एका 20 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती.