शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

‘आयपीएल’ सामने हलविण्यास आव्हान

By admin | Updated: April 23, 2016 02:58 IST

आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे.ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल क्रिकेट संघटनेची बाजू मांडत आहेत. क्रिकेट सामन्यांच्या खेळपट्ट्या ( पीच) तयार करण्यासाठी पिण्याचे पाणी नव्हे तर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर केला जात आहे, असे सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितले. न्या. दीपक मिश्रा आणि शिवकीर्तिसिंग यांच्या खंडपीठाने २५ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहता ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात होणारे आयपीएलचे सर्व म्हणजे १३ सामने अन्यत्र हलविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी दिला होता. मात्र बीसीसीआयच्या विनंतीवरून १ मे रोजी आणखी एक सामना पुण्यात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजीचा अंतिम सामनाही मुंबईला होणार होता.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही सर्वोच्च न्यायालयात मुंबई क्रिकेट असोसिएशनप्रमाणेच अर्ज केला आहे.