शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

हे तर भारत-पाक चर्चेपुढील आव्हान

By admin | Updated: January 4, 2016 02:53 IST

अतिरेक्यांनी भारतात केलेला हल्ला म्हणजे उभय देशांतील चर्चेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत पाकिस्तानातील मीडियाने व्यक्त केले आहे.

इस्लामाबाद : अतिरेक्यांनी भारतात केलेला हल्ला म्हणजे उभय देशांतील चर्चेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत पाकिस्तानातील मीडियाने व्यक्त केले आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने पहिल्या पानावर दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बंदूकधारींनी भारतात हवाईदलाच्या तळावर केला खुल्लमखुल्ला हल्ला. तथापि, या दोन देशांत जवळपास मृतवत झालेली चर्चा नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नातील हा खोडा ठरू शकतो, असेही वृत्तात म्हटले आहे. द न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला पाकिस्तान दौरा आणि उभय नेत्यांची भेट यानंतर एका आठवड्यातच हा हल्ला झाला आहे. मोदींचा हा दौरा म्हणजे द्विपक्षीय चर्चेच्या दिशेने उचललेले एक पाऊल होते. अण्वस्त्रक्षमतेने सज्ज असलेल्या या दोन्ही देशांतील चर्चेला यापूर्वीही अशा घटनांतून अडथळे आणले गेलेले आहेत. दरम्यान, पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, तर या घटनेनंतरही दोन देशांत चांंगली चर्चा होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.