शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

By admin | Updated: March 25, 2015 02:36 IST

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

सर्वाधिक पॅकेज : अवकाळी मदत राज्यानेच उभारावीनवी दिल्ली : दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम मागणीच्या अवघी ३३ टक्के असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने देऊ केलेली रक्कम केंद्राच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, राज्यानेच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधीतून मदत करावी, अशी भूमिका उच्चस्तरीय समितीने घेतली. त्यानुसार मदतीचे वर्गीकरण न करता आपत्ती निवारणाच्या निकषानुसार तिचे वाटप राज्य सरकार करेल असे केंद्राने स्पष्ट केले. मागच्या वर्षी केंद्राने ५०० कोटींची मदत केली होती, यंदा २ हजार कोटींची केली आहे, असे मोठ्या अभिमानाने कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यातील २३ हजार ८११ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, केंद्राने मदत करावी म्हणून राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. जादा मदतीचे पॅकेज सरकार मागतच असते, मात्र केंद्र व राज्याशी समन्वय साधून समितीने दुष्काळी मदतीचा निर्णय घेतला. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण कोषातून भरपाई द्यावी. - राधा मोहन सिंग, कृषिमंत्री