शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

कावेरी पाणीप्रकरणी केंद्राने हस्तक्षेप करावा

By admin | Updated: September 23, 2016 01:29 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी न सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने ठरविल्यामुळे, या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा

चेन्नई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी न सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने ठरविल्यामुळे, या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांनी या प्रकरणात केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली आणि कावेरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती त्यांना केली. अण्णा द्रमुकचे प्रवक्ते सी.आर. सरस्वती म्हणाले, केंद्र सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने सिद्धरामय्या यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे का, याची खात्री करून घ्यावी. सिद्धरामय्या यांची कृती अयोग्य आणि अन्यायकारक आहे. मुख्यमंत्रीच कायद्याचे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असतील, तर सर्वसामान्य माणूस काय करेल? कर्नाटक सरकारने २१ ते २७ सप्टेंबर या काळात तामिळनाडूसाठी प्रतिदिन ६,००० क्युसेक पाणी सोडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.