शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

कर्नाटकने जड मनाने तामिळनाडूसाठी सोडलं कावेरीचं पाणी

By admin | Updated: September 7, 2016 10:03 IST

कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूसाठी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पुढील 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूसाठी सोडण्यात येणार आहे

- ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - शेतक-यांची अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असताना तामिळनाडूसाठी कावेरी नदीतून पाणी सोडण्यात आले. कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूसाठी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पुढील 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूसाठी सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूमधील शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील 10 दिवस कावेरी नदीतून पाणी रोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. 
 
(कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटकमध्ये पेटला संघर्ष)
 
कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निर्णयावरुन कर्नाटकमध्ये संघर्ष पेटला आहे. मंगळवारी शेतकरी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ केली. बंगळुरु - म्हैसूर हायवेवरील वाहतूकही ठप्प झाली होता. आंदोलनानंतरही सरकारने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
 
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची केंद्रीय मंत्री आणि आमदारांसोबत तब्बल तीन तास बैठक चालली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करु शकत नाही. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत जड मनाने आम्ही तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं.' सिद्धरमय्या बोलले होते.