शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

यूपीमध्ये सपा, बसप, काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड - नरेंद्र मोदी

By admin | Updated: February 20, 2017 18:31 IST

उत्तरप्रदेशात परिवर्तनाचे वादळ आले असून, समाजवादी पक्ष, बसप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेशात परिवर्तनाचे वादळ आले असून, समाजवादी पक्ष, बसप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये केला. ते फुलपूर येथी सभेमध्ये बोलत होते. उत्तरप्रदेशात पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर मोदींनी हा दावा केला. 
 
प्रतिष्ठा राखण्यापुरत्या जागा मिळवण्यासाठी सपा, बसप आणि काँग्रेसचा आटापिटा सुरु आहे असे त्यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यात मतदारांनी भाजपाच्या बाजूने मोठया प्रमाणावर मतदान केल्याचा त्यांचा दावा आहे. तीन पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडत आहेत तर, दुस-याबाजूला भाजपा उत्तरप्रदेशच्या जनतेचे भवितव्य बदलण्यासाठी काम करत आहे असे ते म्हणाले. 
 
अखिलेश यादव तुम्ही म्हणता काम बोलते. मग अलाहाबाद उच्च न्यायालयाने तुमच्या योजना आणि आदेश का रोखले ?, न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे का ओढले ? असे प्रश्न मोदींनी विचारले.