शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप - राजनाथ सिंह

By admin | Updated: December 1, 2015 20:46 IST

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले

ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले, ते लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर उत्तर देत होते.
लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्दयाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले भारत अत्तापर्यंत तीन वेळा असहिष्णुतेचा शिकार झाला आहे. भारतात अश्या ३ घटना होऊन गेल्या आहेत, त्यावेळी भारत सर्वात जा्त असहिष्णुतेचा शिकार झाला. पहिला ज्या वेळी भारत-पाक विभाजन झाले त्यावेळी भले ही धार्मीकतेच्या आधारावर लोक विभागले गेले असतील पण आम्ही भारतास एकसंद्ध पाहत होतो. लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणी लादण्यात आली त्यावेळी दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा १९८४ला झालेला शिख विरोधी दंगल, आणि यावेळी कोणाचं सरकार होत हे आपणास माहीतच असेल. असा घाणाघाती टोला असहिष्णुतेच्या मुद्दयावर ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिला.