शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप - राजनाथ सिंह

By admin | Updated: December 1, 2015 20:46 IST

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले

ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले, ते लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर उत्तर देत होते.
लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्दयाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले भारत अत्तापर्यंत तीन वेळा असहिष्णुतेचा शिकार झाला आहे. भारतात अश्या ३ घटना होऊन गेल्या आहेत, त्यावेळी भारत सर्वात जा्त असहिष्णुतेचा शिकार झाला. पहिला ज्या वेळी भारत-पाक विभाजन झाले त्यावेळी भले ही धार्मीकतेच्या आधारावर लोक विभागले गेले असतील पण आम्ही भारतास एकसंद्ध पाहत होतो. लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणी लादण्यात आली त्यावेळी दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा १९८४ला झालेला शिख विरोधी दंगल, आणि यावेळी कोणाचं सरकार होत हे आपणास माहीतच असेल. असा घाणाघाती टोला असहिष्णुतेच्या मुद्दयावर ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिला.