शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप - राजनाथ सिंह

By admin | Updated: December 1, 2015 20:46 IST

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले

ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले, ते लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर उत्तर देत होते.
लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्दयाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले भारत अत्तापर्यंत तीन वेळा असहिष्णुतेचा शिकार झाला आहे. भारतात अश्या ३ घटना होऊन गेल्या आहेत, त्यावेळी भारत सर्वात जा्त असहिष्णुतेचा शिकार झाला. पहिला ज्या वेळी भारत-पाक विभाजन झाले त्यावेळी भले ही धार्मीकतेच्या आधारावर लोक विभागले गेले असतील पण आम्ही भारतास एकसंद्ध पाहत होतो. लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणी लादण्यात आली त्यावेळी दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा १९८४ला झालेला शिख विरोधी दंगल, आणि यावेळी कोणाचं सरकार होत हे आपणास माहीतच असेल. असा घाणाघाती टोला असहिष्णुतेच्या मुद्दयावर ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिला.