शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

झारखंडचा कौल भाजपाला; जम्मू-काश्मीर त्रिशंकू?

By admin | Updated: December 21, 2014 02:33 IST

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.

‘एक्झिट पोल’चा अंदाजनवी दिल्ली : झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.या दोन राज्यांमधील मतदानाचा पाचवा व अखेरचा टप्पा शनिवारी संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी होऊ लागले. झारखंडमधील जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारत तर काश्मिरींनी फुटीरतावाद्यांचे बहिष्काराचे आवाहन हाणून पाडत विक्रमी मतदान केले. झारखंडमध्ये पाचही टक्के मिळून सरासरी ६६ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ७६ टक्के मतदान नोंदले गेले. दोन्ही ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मंगळवार २३ डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.एबीपी न्यूज-नेल्सनने वर्तवलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजपाला ८१ पैकी ५२ जागा मिळतील. सी-व्होटरने जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवतानाच पीडीपी हा पक्ष ८७ पैकी ३२ ते ३८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा दावा (पान ८ वर)जम्मू्-काश्मीरमधील मतदानाची एकूण टक्केवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी आहे. या राज्यामध्ये अखेरच्या टप्प्यात ७६ टक्के मतदान झाले. झारखंडमध्येही अखेरच्या टप्प्यात विक्रमी ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.- विनोद झुत्सी, निवडणूक उपायुक्त