शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचा कौल भाजपाला; जम्मू-काश्मीर त्रिशंकू?

By admin | Updated: December 21, 2014 02:33 IST

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.

‘एक्झिट पोल’चा अंदाजनवी दिल्ली : झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.या दोन राज्यांमधील मतदानाचा पाचवा व अखेरचा टप्पा शनिवारी संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी होऊ लागले. झारखंडमधील जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारत तर काश्मिरींनी फुटीरतावाद्यांचे बहिष्काराचे आवाहन हाणून पाडत विक्रमी मतदान केले. झारखंडमध्ये पाचही टक्के मिळून सरासरी ६६ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ७६ टक्के मतदान नोंदले गेले. दोन्ही ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मंगळवार २३ डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.एबीपी न्यूज-नेल्सनने वर्तवलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजपाला ८१ पैकी ५२ जागा मिळतील. सी-व्होटरने जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवतानाच पीडीपी हा पक्ष ८७ पैकी ३२ ते ३८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा दावा (पान ८ वर)जम्मू्-काश्मीरमधील मतदानाची एकूण टक्केवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी आहे. या राज्यामध्ये अखेरच्या टप्प्यात ७६ टक्के मतदान झाले. झारखंडमध्येही अखेरच्या टप्प्यात विक्रमी ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.- विनोद झुत्सी, निवडणूक उपायुक्त