शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

धर्मांतरास बंदी घालणारा कायदा करण्यास भाजपाची हरकत नाही - व्यंकय्या नायडू

By admin | Updated: December 11, 2014 15:33 IST

आग्रा येथील मुस्लीमांच्या घरवापसी कार्यक्रमाचे किंवा मुस्लीमांचे झर्मांतर करून त्यांना हिंदुधर्मात आणण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज लोकसभेमध्ये उमटले.

ऑनलाइन लोकमत

आग्रा येथील मुस्लीमांच्या घरवापसी कार्यक्रमाचे किंवा मुस्लीमांचे झर्मांतर करून त्यांना हिंदुधर्मात आणण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज लोकसभेमध्ये उमटले. धर्मांतराच्या मुद्यावर संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासह अन्य विरोधकांनी केली. सुमारे २०० मुस्लीमांना होमहवन करून एका कार्यक्रमात हिंदुधर्मात आणण्याची घटना दोन दिवसांपूर्वी आग्रा येथे घडली. हे धर्मांतर स्वेच्छेने झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परीवारातील संघटनेने केला. तर हे धर्मांतर पैशाचे व घराचे लालूच दाखवून झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सदर मुस्लीम व्यक्ती मूळचे उत्तर प्रदेशातील नसून पश्चिम बंगालमधील आहेत तर काहींच्या मते ते बांग्लादेशातून आलेले बेकायदेशीर रहिवासी आहेत. दरम्यान. अत्यंत गरीब परिस्थितीतील या मुस्लीमांनी नक्की कशामुळे धर्मांतर केले, पैशाच्या लालसेने, जबरदस्तीमुळे की स्वेच्छेमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वृत्तांनुसार या मुस्लीमांना हिंदुंमधील काही व गट व मुस्लीमांमधील काही गट दोन्हीकडून दबावाला बळी पडावे लागत आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी या सगळ्या प्रकरणार भाजपाचा काहीही संबंध नसल्याचे सांगत जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराला आपला विरोध असल्याचे सांगितले. तसेच सगळ्या पक्षांचे मत असेल तर धर्मांतरासच बंदी घालणारा कायदा करण्याचीही आपली तयारी असल्याचे नायडू म्हणाले.