शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव - केजरीवाल

By admin | Updated: February 10, 2015 12:27 IST

अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून यातून बोध घेत विजयानंतर कार्यकर्त्यांनीही अहंकार बाळगू नये असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भरभरुन प्रतिसाद देणा-या जनतेचा मी आभारी असून कार्यकर्त्यांनी या विजयाचा अहंकार बाळगू नये. अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून आता आपणही अहंकार दाखवला तर पाच वर्षानंतर जनता आपल्याला साथ देणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  केजरीवाल यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी 'पाच साल केजरीवाल' असा घोषणा घेत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दिल्लीकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीसाठी मी त्यांचा आभारी आहे असे सांगत केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात केली. मी एकटा काहीच करु शकत नाही, आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीत गरीब व श्रीमंत अशा दोन्ही घटकांचे सरकार असेल, आमचे सरकार दिल्लीला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल असे आश्वासनही त्यांनी दिले.