शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव - केजरीवाल

By admin | Updated: February 10, 2015 12:27 IST

अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून यातून बोध घेत विजयानंतर कार्यकर्त्यांनीही अहंकार बाळगू नये असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भरभरुन प्रतिसाद देणा-या जनतेचा मी आभारी असून कार्यकर्त्यांनी या विजयाचा अहंकार बाळगू नये. अहंकारामुळेच भाजपा व काँग्रेसचा पराभव झाला असून आता आपणही अहंकार दाखवला तर पाच वर्षानंतर जनता आपल्याला साथ देणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  केजरीवाल यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी 'पाच साल केजरीवाल' असा घोषणा घेत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दिल्लीकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीसाठी मी त्यांचा आभारी आहे असे सांगत केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात केली. मी एकटा काहीच करु शकत नाही, आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीत गरीब व श्रीमंत अशा दोन्ही घटकांचे सरकार असेल, आमचे सरकार दिल्लीला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल असे आश्वासनही त्यांनी दिले.