शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा रणसंग्राम, अंतिम टप्प्यात दुपारी १२ पर्यंत ३१ टक्के मतदान

By admin | Updated: November 5, 2015 12:44 IST

बिहार विधानसभेतील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून पहिला तासाभरात पाच टक्के मतदान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ५ - बिहार विधानसभेतील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी बारावाजेपर्यंत ३१.०८ टक्के मतदान झाले आहे.  जदयूचे वरिष्ठ नेते बिजेंद्रप्रसाद यादव, राजदचचे अब्दुलबारी सिद्दीकी आदी दिग्गज नेत्यांसह ८२९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

बिहार विधानसभेतील पाचव्या व अंतिम टप्प्यात मधुबनी, सुपैौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मधेपूरा, सहरसा आणि दरभंगा अशा नऊ जिल्ह्यातील ५७ जागांवर गुरुवारी मतदान होत आहे. १ कोटी ५५ लाख ४३ हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारसंघांमध्ये निमलष्करी दल व पोलिसांच्या सुमारे १०३३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पाच टप्प्यात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी रविवारी ८ नोव्हेंबररोजी होणार आहे. 

गुरुवारी मतदान सुरु झाल्यावर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दरभंगामधील बेनीपूरमधील मतदान केंद्रावर एका कर्मचा-याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.