शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

बिहारच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा नितीश कुमार

By admin | Updated: February 20, 2015 17:35 IST

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही भावनेच्या भरात केलेली चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे. त्यावेळी तो निर्णय भावनेच्या भरात घेतल्याचे ते म्हणाले. मात्र, आता बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी काम करायचं असल्याचं नितिश म्हणाले. जनता दलात पडू घातलेल्या फुटीबद्दल बोलताना नितिश म्हणाले की भाजपाने जनता दलाच्या आमदारांना बहकावले असून भाजपा जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी गालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाने जुगाड करत घोडेबाजार भरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसल्याचे नितिश म्हणाले.
आम्हाला आता सरकार चालवण्याची संधी मिळणार असल्याचे सांगताना मांझी यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा असे मत व्यक्त केले. भाजपा सत्तेसाठी हपापलेला पक्ष असून त्यांच्या आश्वासनांना भुलू नका असे नितिश कुमार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर राजीनामा दिल्याबद्दल मी जनतेची माफी मागतो असेही नितिश कुमार म्हणाले. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे ती करायची संधी मिळावी असे सांगतानाच बिहारला विकासाच्या वाटेवर नेऊ आणि देशाच्या विकासात बिहार भर घालेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मांझी व त्यांचे सहकारी काय भूमिका घेतील याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे नितिश म्हणाले.
बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे पत्र राज्यपालांना पाठवल्याचे नितिश कुमार म्हणाले. राज्यपालांच्या निमंत्रणाची आम्ही वाट बघत असल्याचे नितिश म्हणाले. जितनराम मांझी यांची ओळखच पार्टीने करून दिली आहे. ओळख तोंडामुळे नसते तर कामामुळे असते. माझ्या कामानं माझी ओळख करून दिली आहे, तर मांझी यांना कुणी ओळखत नसताना पक्षामुळे त्यांना ओळख मिळाल्याचे नितिश म्हणाले.