शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा नितीश कुमार

By admin | Updated: February 20, 2015 17:35 IST

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही भावनेच्या भरात केलेली चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे. त्यावेळी तो निर्णय भावनेच्या भरात घेतल्याचे ते म्हणाले. मात्र, आता बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी काम करायचं असल्याचं नितिश म्हणाले. जनता दलात पडू घातलेल्या फुटीबद्दल बोलताना नितिश म्हणाले की भाजपाने जनता दलाच्या आमदारांना बहकावले असून भाजपा जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी गालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाने जुगाड करत घोडेबाजार भरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसल्याचे नितिश म्हणाले.
आम्हाला आता सरकार चालवण्याची संधी मिळणार असल्याचे सांगताना मांझी यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा असे मत व्यक्त केले. भाजपा सत्तेसाठी हपापलेला पक्ष असून त्यांच्या आश्वासनांना भुलू नका असे नितिश कुमार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर राजीनामा दिल्याबद्दल मी जनतेची माफी मागतो असेही नितिश कुमार म्हणाले. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे ती करायची संधी मिळावी असे सांगतानाच बिहारला विकासाच्या वाटेवर नेऊ आणि देशाच्या विकासात बिहार भर घालेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मांझी व त्यांचे सहकारी काय भूमिका घेतील याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे नितिश म्हणाले.
बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे पत्र राज्यपालांना पाठवल्याचे नितिश कुमार म्हणाले. राज्यपालांच्या निमंत्रणाची आम्ही वाट बघत असल्याचे नितिश म्हणाले. जितनराम मांझी यांची ओळखच पार्टीने करून दिली आहे. ओळख तोंडामुळे नसते तर कामामुळे असते. माझ्या कामानं माझी ओळख करून दिली आहे, तर मांझी यांना कुणी ओळखत नसताना पक्षामुळे त्यांना ओळख मिळाल्याचे नितिश म्हणाले.