शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

बिहारमध्ये दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 19:29 IST

बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १६ - बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 
आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून अकरा वाजेपर्यंत मतदान करण्यास येणा-या मतदारराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नाही. त्यानंतर काही प्रमाणात मतदारांचा ओघ दिसून आला. दुस-या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत म्हणजेच पाच वाजेपर्यंत ३२ जागांसाठी एकूण ५५ टक्के मतदान झाले. यात ५७ टक्के महिलांनी तर ५२ टक्के पुरुषांनी मतदान केले.
दुस-या टप्प्यातील ३२ मतदार संघापैकी सर्वाधिक जास्त मतदान कैमूर या मतदारसंघात झाले. कैमूरमध्ये ५७ टक्के झाले, तर औरंगाबाद (५२ टक्के), रोहतास (५४ टक्के), गया (५५ टक्के), जहानाबाद (५६ टक्के) आणि अरवलमध्ये ५२ टक्के मतदान झाले. 
दरम्यान, गेल्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत याच ३२ जागांसाठी ५२ टक्के झाले होते.