शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

बिहारमध्ये दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 19:29 IST

बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १६ - बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. या दुस-या टप्प्यात ३२ जागांसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 
आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून अकरा वाजेपर्यंत मतदान करण्यास येणा-या मतदारराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नाही. त्यानंतर काही प्रमाणात मतदारांचा ओघ दिसून आला. दुस-या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत म्हणजेच पाच वाजेपर्यंत ३२ जागांसाठी एकूण ५५ टक्के मतदान झाले. यात ५७ टक्के महिलांनी तर ५२ टक्के पुरुषांनी मतदान केले.
दुस-या टप्प्यातील ३२ मतदार संघापैकी सर्वाधिक जास्त मतदान कैमूर या मतदारसंघात झाले. कैमूरमध्ये ५७ टक्के झाले, तर औरंगाबाद (५२ टक्के), रोहतास (५४ टक्के), गया (५५ टक्के), जहानाबाद (५६ टक्के) आणि अरवलमध्ये ५२ टक्के मतदान झाले. 
दरम्यान, गेल्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत याच ३२ जागांसाठी ५२ टक्के झाले होते.