शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

आयूर्वेदानुसार बीफ अनेक रोगांवर उपायकारी - वैज्ञानिक पी एम भार्गव

By admin | Updated: November 11, 2015 11:36 IST

देशभरात बीफवरुन वाद सुरु असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक पी एम भार्गव यांनी आयूर्वेदातही बीफला महत्त्व असल्याचा दावा केला आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ११ - देशभरात बीफवरुन वाद सुरु असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक पी एम भार्गव यांनी आयूर्वेदातही बीफला महत्त्व असल्याचा दावा केला आहे. बीफ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो असे भार्गव यांचे म्हणणे असून पुरातन ग्रंथांमध्येही बीफवर बंदी असल्याचा उल्लेख दिसत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संस्थापक पी एम भार्गव यांनी चरक संहितेचा दाखला देत बीफचे महत्त्व सांगितले आहे. जास्त शारीरिक श्रम करणारे व बदलत्या मौसमामुळे वारंवार आजारी पडणा-यांसाठी बीफ उपयुक्त असते. कोरडा खोकला, अनियमित ताप आणि थकव्याने ग्रासलेल्यांसाठी बीफ फायदेशीर आहे असा दावाही त्यांनी केला आहे. 

केंद्रातील मोदी सरकार हे विज्ञान क्षेत्राविषयी सर्वात कमी माहिती असलेले सरकार आहे. या सरकारला विज्ञानाविषयी फारशी रुचीही नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात भार्गव यांनी काही दिवसांपूर्वी पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.