शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मोदींची 'मन की बात' ऐकणार बांगलादेशी नागरीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 20:30 IST

महिन्यातून एकदा बांगलादेशमध्ये प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी इंडो-बांगलादेशदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
कोलकता, दि. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लवकरच बांगलादेशातही केले जाणार आहे. बांगलादेशी रेडिओ चॅनेल स्थानिक भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करणार आहेत. महिन्यातून एकदा बांगलादेशमध्ये प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी इंडो-बांगलादेशदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत. दुसऱ्या देशामध्ये आपली चर्चा पोचविण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. यापूर्वी असा कोणताही कार्यक्रम झालेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
भारत-बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. भारतातील ऑल इंडिया रेडिओ ने बांगलादेशमधील आकाशवाणी रेडिओ चॅनेलशी चर्चा केली आहे. मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम बांगलादेशमधील नागरिक स्थानिक भाषेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमादरम्यान नागरिक मोदींना प्रश्नही विचारू शकणार आहेत.