शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:12 IST

दिल्लीच्या संस्थेत उपचार : एकही जण दगावला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद (एआयआयए) या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी अनेक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. या संस्थेतील एकही कोरोना रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.आयुष मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, एआयआयएमध्ये संपूर्ण आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेल्या रुग्णांना औषधे देण्याबरोबरच उपचारांमध्ये संतुलित आहार व योगासनांची जोड देण्यात आली. त्यामुळे कोरोनाचे अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना कोरोना संसगार्मुळे अन्य कोणतीही व्याधी जडली नसल्याचे दिसून आले आहे. या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही.आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सरिता विहार येथील एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्राला नुकतीच भेट दिली. तिथे उपचारांच्या सोयीची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याची मोठी क्षमता आहे.सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाआयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, एआयआयएने कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे करून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्रांमधून बरे होऊन घरी गेलेल्या सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना आयुष्यातील इतर प्रसंगांच्या वेळीही चांगला उपयोग होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या