शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजब ! मोदींवरुन झालेल्या वादानंतर ठरलेलं लग्न मोडलं

By admin | Updated: July 7, 2016 15:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था सुधारली की नाही यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेलं लग्न मोडल्याची घटना अजब घटना कानपूरमध्ये घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कानपूर, दि. 07 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारली की खालावली हा चर्चेचा विषय असू शकतो. पण या चर्चेतून झालेल्या वादामुळे एका दांपत्याने ठरलेलं लग्न मोडल्याची अजब घटना कानपूरमध्ये घडली आहे. 
 
व्यवसायिक असलेला मुलगा आणि सरकारी नोकरी करणारी मुलगी या दोघांचं लग्न ठरलं होतं. लग्नातील खर्चावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी भेटण्याचं ठरवलं होतं. मंदिरात सुरु असलेली ही चर्चा व्यवस्थित सुरु होती. पण भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चर्चेत आला आणि सगळं फिस्कटलं. 
 
सरकारी कर्मचारी असणा-या मुलीने भारतीय अर्थव्यवस्था खालावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं. पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे पटलं नाही, ज्यामुळे दोघांमध्ये जोराचं भांडण सुरु झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की दोघांनीही ठरलेलं लग्न मोडण्याचं निर्णय घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले. आपण लग्न करणार नसल्याचं दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना कळवलं आणि लग्न मोडून टाकलं.