शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मोदींकडून आसामचा अवमान - सोनिया

By admin | Updated: March 31, 2016 03:23 IST

सांप्रदायिकता आणि विभाजनवादी अशा दोन धोकादायक शक्ती आसाममध्ये एकत्र आलेल्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजपप्रणीत

शिवसागर/आमगुडी : सांप्रदायिकता आणि विभाजनवादी अशा दोन धोकादायक शक्ती आसाममध्ये एकत्र आलेल्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजपप्रणीत आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या जनतेचा अवमान करीत आहेत आणि विकासाच्या आश्वासनापासून पाठ फिरवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.आपण लोकांना आसामचा चहा विकला आणि त्यामुळे आसामशी आपले विशेष संबंध आहेत, या मोदींच्या वक्तव्याचाही सोनिया गांधींनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ‘आमचे अच्छे दिन केव्हा येतील’, असे चहा मळ्यात काम करणारे मजूर आणि आदिवासी विचारत आहेत.मोदी सरकार काँग्रेसी सरकारे उलथविण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निर्वाचित सरकारे पाडण्यासाठी सर्व काही केले, असे त्या म्हणाल्या.आता इतर राज्यातील काँग्रेस सरकारे पाडण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे’, असा आरोप सोनिया गांधी यांनी आसामच्या विश्वनाथ छरियाली येथे एका निवडणूक प्रचार सभेत केला.(वृत्तसंस्था)