शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार अशोक चव्हाण : सरकार आरएसएस चालवतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 23:56 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे.

जळगाव- सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून आम्हाला असा त्रास दिला जात आहे. आम्ही कार्यक्रमांमध्ये जे बोलतो ते राज्य शासनासह दिल्लीपर्यंत अगदी शब्दन् शब्द स्वरुपात पाठविले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरकार चालवित आहे. लोकांमध्ये फूट पाडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्ता कार्यशाळेत केला. लेवा भवनात ही कार्यशाळा झाली. व्यासपीठावर आमदार भाई जगताप, भा.ई.नगराळे, जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ग्रा.पं.स्तरावपर्यंत आरएसएस विष पसरवित आहे. अगदी मलाही आरएसएसचे कार्यकर्ते दिल्लीत भेटले. त्यांनी मला आरएसएसची धोरणे, उद्देश याची माहिती दिली, पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे. मंत्रीमंडळाचा दौरा फोटोंसाठीअधिवेशनापूर्वी आता मंत्रीमंडळाने दुष्काळ दौरा सुरू केला, पण ते फक्त फोटो काढून घेण्यासाठी व आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी काही जिल्‘ामध्ये फिरले. सायंकाळी पार्टी खाऊन ते निघून गेले, अशी टिकाही चव्हाण यांनी केली. विद्यार्थ्यांची मुस्कटदाबीरोहित वेमुला, कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले, देशात सध्या जे घडतेय ते घातक आहे. जे विचार मांडतात, सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जाते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला. स्वबळावर लढूआगामी काळात जि.प., पं.स.च्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील. त्या त्या जिल्‘ांची स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रासंगिक करार केले जातील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही. तसेच काँग्रेसमध्ये पुनर्बांधणीच्या दृष्टीने राज्यभरत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संबंधित जिल्‘ाबाहेरील प्रभारी नियुक्त केला जाईल, असे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्ट केले.