शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा मौनव्रत

By admin | Updated: July 30, 2016 02:27 IST

भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग, काँग्रेस आणि पंजाबमधील अकालीचे नेते यांच्यावर सातत्याने तोफा झाडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री तब्बल

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग, काँग्रेस आणि पंजाबमधील अकालीचे नेते यांच्यावर सातत्याने तोफा झाडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री तब्बल १२ दिवस मौनव्रत धारण करणार आहेत. या काळात ते कोणाशी म्हणजे कोणाशीही बोलणार नाही. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांना ते स्वत:पासून दूर ठेवणार आहेत. एवढेच नव्हे, तर ते या काळात सोशल मीडियाचाही वापर करणार नसल्याने त्यांच्या चाहत्यांना, विरोधकांना आणि कार्यकर्त्यांना केजरीवाल यांचे काहीही म्हणणे कळणार नाही.अरविंद केजरीवाल यांनी ३0 जुलैपासून १२ दिवस विपश्यना करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ते नागपूरच्या विपश्यना केंद्रात जाणार आहेत. विपश्यनेच्या काळात बोलण्यास, ऐकण्यास आणि काही वाचण्यासही पूर्ण बंदी असते. त्यामुळे केजरीवाल यांना त्यांच्यावरील टीका वा आरोप वृत्तपत्रांतून वा टीव्हावीवरून वाचता वा पाहता येणार नाहीत. या काळात त्यामुळे अन्य पक्षांचे नेतेही बहुधा त्यांच्यावर टीका करणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी ३0 जुलैपासून सलग १२ दिवस विपश्यना करण्याचे ठरविले आहे, याचाच अर्थ या काळात त्यांना कोणत्याही खटल्यासाठी कोणत्याही कोर्टात जावे लागणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)केजरीवाल यांच्यापासून माझ्या जीवाला धोकासहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदारअसीम अहमद खान यांनी आपल्या जीवास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. आपणास धमक्या आल्या आहेत. त्याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीज उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे तक्रारही केली आहे, असे त्यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जीवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून धोका असल्याचे विधान केल्यानंतर लगेचच आ. खान यांनी हे म्हटले आहे.