शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

अरहर मोदी अरहर मोदी - राहूल गांधी

By admin | Updated: July 28, 2016 17:09 IST

मा बच्चे रातभर रोते है, आसू पिकर सोते है, हा मोदींचा डायलॉग होता, मग महागाईचं काय झालं? डाळी,भाज्या सर्व काही महागलं, महागाई कमी करण्याचं आश्वासन कुठे गेलं?

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - मा बच्चे रातभर रोते है, आसू पिकर सोते है, हा मोदींचा डायलॉग होता, मग महागाईचं काय झालं? डाळी,भाज्या सर्व काही महागलं, महागाई कमी करण्याचं आश्वासन कुठे गेलं? असा प्रश्न काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधीनी लोकसभेत महागाईवर चर्चा करताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारने उद्योजकांना मदत केली, मात्र शेतकरी, कामगारांना 1 रुपयाचीही मदत केली नाही. आम्ही शेतकऱ्यांची 70 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली,तुम्ही उद्योजकांचं कर्ज माफ केलं.

जो डाळ पिकवतो त्याला 50 रुपये, आणि तीच डाळ बाजारात 180 रु.ला विकली जाते मोदींच महागाई कमी करण्याच अश्वासन फेल ठरलं आहे. महागाईवरुन मोदींनी फक्त डायलॉगबाजी केली असेही ते म्हणाले. महागाईवरील भाषण संपताना राहूल गांधीनी मोदींच्या काळात डाळींच्या किंमती कशा प्रकारे वाढल्या, यावर त्यांनी अरहर मोदी अरहर मोदी असा उपरोधक  टोला लगावला आणि आपल्या भाषणाचा शेवट केला.