शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

‘एप्रिल हीट’ने होरपळ

By admin | Updated: April 16, 2016 04:24 IST

देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून, ‘एप्रिल हीट’ने जनजीवन होरपळले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशात आतापर्यंत सुमारे १५0 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

नवी दिल्ली : देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून, ‘एप्रिल हीट’ने जनजीवन होरपळले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशात आतापर्यंत सुमारे १५0 लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट असून, या दोन्ही ठिकाणी अनेक जण उष्माघाताने आजारी पडत आहेत. ही लाट पुढील पाच दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. वर्धा व अकोल्यात पारा ४५ अंशावर पोहाचला आहे.तामिळनाडू, पुडुच्चेरी आणि मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट असून, पुडुच्चेरी व तामिळनाडूतील अनेक शहरांतील तापमान ४१ अंशावर तर मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४२ च्या वर गेले आहे. आंध्र, तेलंगणा व ओडिशामध्ये शाळांना २१ एप्रिलपर्यंत सुटी देण्यात आली असून, तेलंगणा व कर्नाटकच्या काही भागांत कार्यालयाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. यंदाचा एप्रिल महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उष्ण राहील. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर गेले. तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकातील विविध भागांसह भारतीय उपखंडात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे.