शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

By admin | Updated: February 10, 2016 17:13 IST

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं आहे की नाही हे ठरवावे यापुर्वीही पाक  संघाने सुरक्षेच्या मुद्दयवरुन भारता बरोबरची द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती असा टोला ठाकूर यांनी पाक क्रिकेट बोर्डाला मारला. 
सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाक सरकार त्यांच्या संघास भारतात पाठविण्यास परवानगी देणार नाही. सरकारने परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचे सामने दुबई, शारजाह आणि कोलंबो येथे आयोजित केले जाऊ शकतात असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले होते.  मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत दुबई येथे आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती; कारण त्यांना सरकारकडून मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असेल, असेही शहरयार यांनी सांगितले.