शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

स्वाईन फ्लूचे आणखी ४० बळी

By admin | Updated: March 5, 2015 01:10 IST

स्वाईन फ्लूची लागण झालेल्या आणखी ४० रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाल्यामुळे दोन महिन्यात या रोगाने दगावलेल्यांची संख्या वाढून ११९८ वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : स्वाईन फ्लूची लागण झालेल्या आणखी ४० रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाल्यामुळे दोन महिन्यात या रोगाने दगावलेल्यांची संख्या वाढून ११९८ वर पोहोचली आहे. शिवाय स्वाईन फ्लूची लागण झालेल्यांचा आकडाही २२ हजारांवर पोहोचल्याचे वृत्त आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध राज्यांमध्ये ११९८ लोकांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला तर एच१एन१ विषाणूची लागण झालेले २२२४० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.च्स्वाईन फ्लूने राजस्थानमध्ये सर्वाधिक २८६ बळी घेतले तर महाराष्ट्रात १७०, मध्य प्रदेशात १६८, तेलंगणमध्ये ५९, पंजाबात ४७, दिल्लीत १०, कर्नाटकात ५१, उत्तर प्रदेशत १६, हरियाणात २४, आंध्र प्रदेशात १४ आणि जम्मू-काश्मिरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.