शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

नेमाडेंच्या ज्ञानपीठाने शहरात आनंद (२)

By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST

साहित्याला देशीवाद देणारे लेखक

साहित्याला देशीवाद देणारे लेखक
साठोत्तरी मराठी वाङ्मय आमूलाग्र क्रांती आणण्याचे काम नेमाडेंनी केले. चित्रे, कोल्हटकर, ग्रेस, ढसाळ यांच्याबरोबरीने त्यांनी काव्यलेखन केले. मराठी साहित्याचा विचार मर्ढेकरकेंद्री होता पण त्यांनी हा प्रवाह देशीवादी केला. कथाकेंद्री मराठी साहित्याला कादंबरीकडे वळविले. मराठी कादंबरीला रंजकतेतून संस्कृत आणि इंग्रजी भाषांच्या प्रभावातून काढून त्याला देशीवादी आणि वास्तववादी केले. जागतिकीकरणाच्या काळात एक सांस्कृतिक भांबावलेपण आले असताना निश्चित दिशा आणि भूमिका देणाऱ्या लेखकाला हा सन्मान मिळावा, याचा मनस्वी आनंद वाटतो.
डॉ. देवानंद सोनटक्के
समीक्षक, (नेमाडेंंच्या कादंबऱ्यांचे अभ्यासक)
----------------
मराठी साहित्यासाठी अभिमानाची बाब
नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान लाभणे हा मराठी साहित्यासाठी आणि संस्कृतीसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यांनी एकूणच मराठी साहित्याची दृष्टी बदविण्याचे काम लेखनातून केले. देशीयतेचे भान त्यांनी दिल्याने संत तुकाराम आणि संत चक्रधर स्वामी यांच्याकडे पाहण्याची आपली नजरच बदलली. कवी म्हणून त्यांनी केलेले काम फारच मोठे आहे. त्यांना हा सन्मान लाभणे सर्व मराठी वाचक, लेखकांचाही सन्मान आहे.
डॉ. हेमंत खडके
साहित्य समीक्षक