शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

करविषय कायद्यात भारत करतोय सुधारणा - जेटली

By admin | Updated: January 22, 2016 03:05 IST

देशाची आर्थिक स्थिरता व अनुमानक्षमता वाढविण्यासाठी भारताचे करविषयक कायदे हळूहळू बदलले जात असून, यामध्ये ‘जीएसटी’

सिंगापूर : देशाची आर्थिक स्थिरता व अनुमानक्षमता वाढविण्यासाठी भारताचे करविषयक कायदे हळूहळू बदलले जात असून, यामध्ये ‘जीएसटी’ हे त्या दिशेने टाकलेले प्रमुख पाऊल असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सांगितले. येथे गुरुवारी सुरू झालेल्या कायदेविषयक जागतिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात जेटली व्हीडीओ प्रसारणात बोलत होते. गुंतवणूकदारांचा कल नेहमी स्थिर देशांकडे असतो, असे नमूद करून ते म्हणाले की, अस्थिरता कोणालाही नको असते. भारतात आर्थिक स्थिरता यावी यासाठी आम्ही आमचे कायदे बदलत असून, देशातील राज्यानांही यासाठी तयार केले जाईल. या परिषदेला ४० देशांमधील ५०० प्रतिनिधी उपस्थित असून, त्यांच्या समोर जेटली यांचा व्हीडीओ संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले की, भारतातील आंतरराज्य व्यापारातील अडथळे व तफावत दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक विषयांत आदर्श कायदे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.