शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू!

By admin | Updated: March 17, 2016 09:54 IST

सुमारे ४५ वर्ष एकमेकांशी विवाहबद्ध असलेल्या जोडप्याला मृत्यूही दूर करू शकला नाही, पतीवर निरातिशय प्रेम असलेल्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच प्राण सोडले.

ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. १७ - खरं प्रेम असेल तर मृत्यूही तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकत नाही असं म्हणतात, पण कर्नाटकमध्ये मात्र हीच उक्ती प्रत्यक्षात आल्याची घटना घडली. सुमारे ४५ वर्ष एकमेकांशी विवाहबद्ध असलेल्या जोडप्याला मृत्यूही दूर करू शकला नाही, पतीवर निरातिशय प्रेम असलेल्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच प्राण सोडले. कर्नाटकच्या मालवली तालुक्यातील दोडाभुवल्ली गावात गेल्या आठवड्यात ही दुर्दैवी घटना घडली. 
परशिवमुर्थी आणि जयम्मा असे त्या जोडप्याचे नाव असून ते दोडाभुवल्ली गावचे रहिवासी होते. ६५ वर्षीय परशिवमुर्थी यांचा शनिवारी आजारपणामुळे मृत्यू झाला, मात्र त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झालेल्या जयाम्मांना सावरणे अतिशय कठीण होते. पतीता मृतदेह पाहून जयम्मा खाली कोसळल्या आणि काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला. परशिवमुर्थी आणि जयम्मा यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
एकमेकांवर अतिशय प्रेम करणा-या आणि एकत्रच मृत्यूला कवटाळणा-या या प्रेमळ जोडप्याला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक गावात जमले होते.