शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताना फुटला टायर, प्रवासी सुखरूप

By admin | Updated: April 24, 2017 18:38 IST

केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे.

ऑनलाइन लोकमतकोझिकोड, दि. 24 - केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे. विमान रन वेवरून उड्डाण करत असतानाच अचानक त्याच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि त्याच वेळी त्या विमानाचा टायरही फुटला. त्यामुळे हे विमान अपघात होता होता वाचलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेतून विमानातील 190 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बचावले आहेत. एअर इंडियाच्या एआय- सी 937 हे विमान उड्डाण घेत असताना डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला, अशी माहिती विमानतळ संचालक के. जनार्दनन यांनी पीटीआयला दिली आहे. उड्डाण घेत असतानाच विमानाचा टायर रन वेवरील जमिनीला घासून फुटला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वैमानिकानं वेळीच प्रसंगावधान दाखवत विमानावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातील प्रवाशांसह 191 प्रवासी आणि एक क्रू मेंबर्स सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे.