शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

साहित्यिकांनी लिखाण थांबवल्यावर बघू - महेश शर्मा

By admin | Updated: October 13, 2015 11:12 IST

साहित्यिकांनी लिखाण थांबवल्या बघू अशी प्रतिक्रिया केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशातील धर्मांधता आणि वाढत्या असहिष्णूतेविरोधात साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करण्याचा सपाटा लावला असतानाच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी साहित्यिकांनी लिखाण थांबवल्यावर बघू अशी प्रतिक्रिया दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. 
दादरीतील घटनेनंतर देशभरातील सुमारे २२ साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करत निषेध दर्शवला आहे. यासंदर्भात महेशर शर्मा म्हणाले, साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यिकांनी साहित्यिकांना दिलेला पुरस्कार आहे, यात सरकारचा काहीही संबंध नाही, पुरस्कार परत करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही ते स्वीकारतो असे त्यांनी सांगितले.  
पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांच्या विचारधारेवरही महेश शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. 'ते कोण आहेत, ते कोणत्या विचारधारेचे आहेत हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही दंगली झाल्यात मग त्यावेळी किती जणांनी पुरस्कार केले याकडेही शर्मांनी लक्ष वेधले. 
कलबुर्गींच्या हत्येचा साहित्यिक निषेध दर्शवत आहेत, यात आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहे. पण हे प्रकरण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेंतर्गत येते, जर त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांकडे गेले पाहिजे असे शर्मा यांनी स्पष्ट केले.