शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यांमुळे भारत सरकारवर आफ्रिकी देशांची नाराजी

By admin | Updated: April 4, 2017 05:17 IST

नॉयडामध्ये आफ्रिकी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर आफ्रिकी देशांनी परिस्थिती हाताळण्याच्या भारत सरकारच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली

नवी दिल्ली : नॉयडामध्ये आफ्रिकी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर आफ्रिकी देशांनी परिस्थिती हाताळण्याच्या भारत सरकारच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकारने या हल्ल्यांची तीव्र निर्भर्त्सना केली नाही तसेच याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पुरेसे उपायही केले नाहीत, असा आरोप आफ्रिकी राजदूतांच्या गटाने केला. आफ्रिकी देशांच्या या पवित्र्यामुळे केंद्र सरकारसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. हे हल्ले वांशिक द्वेषातून तसेच झाले आहेत. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला नाही. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी दिसून येतील, असे उपायही केले नाहीत, असे त्यांना वाटते. शाळकरी विद्यार्थ्याच्या मृत्यूचा संबंध अमली पदार्थांशी जोडण्यात आल्यानंतर जमावाने नायजेरियन लोकांवर हल्ले केले होते. नायजेरियन तरुणांनीच अमली पदार्थ दिल्याचा आरोप होता. पोलिसांनी पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना पकडले होते. तथापि, पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वतंत्र चौकशीची मागणीनॉयडातील घटनेबाबत आफ्रिकी देशांच्या राजदूतांनी सोमवारी विशेष बैठक घेतली. बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. ज्यांनी आफ्रिकी लोकांवर हल्ला केला ते वांशिक द्वेषाने पछाडलेले लोक असून, इतर वंशांचा द्वेष करतात, याबाबत बैठकीत सर्वांचे एकमत झाले. मानवाधिकार परिषद आणि इतर मानवाधिकार संघटनांद्वारे या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्याचे बैठकीत ठरले.