शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

एमआयडीसी जोड...२

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

विमानतळ होऊन उपयोग नाही

जळगाव : अमृत योजनेच्या अंमलबजावणीची तयारी आता गतीने सुरू झाली असून या योजनेंतर्गत शहरातील ९८ हजार कनेक्शनधारकांना चोवीस तास पाणी देण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्येक कनेक्शनवर मीटर लावले जाणार असून अत्याधुनिक यंत्रणेव्दारे पाणी वापरावर लक्षही ठेवले जाणार आहे.
जळगाव महापालिकेचा केंद्राच्या अमृत योजनेत सहभाग झाल्यानंतर त्या संदर्भातील नियोजनाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर विविध कामांसाठी १२४ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पैकी सुमारे १८ कोटींचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. निधी प्राप्त झाल्याने आता विविध कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या मार्चमध्ये विविध मक्तेदारांची नियुक्ती करणे व तस्यम कामांना सुरुवात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक कनेक्शनवर मीटर
जळगाव शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर योजनेत गेल्या दोन वर्षांपासून जवळपास शंभर टक्के पाणी साठा होत आहे. पाणी मुबलक असल्याने अमृत योजनेच्या माध्यमातून भविष्यात शहरास चोवीस तास पाणी पुरवठा करणेही शक्य होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पाईप लाईनही टाकली जाईल. या योजनेत एमआयडीसीतील कस्तुरी हॉटेल ते गिरणा टाकीपर्यंत लोखंडी पाईप लाईन टाकणेही प्रस्तावित आहे. तसेच शहरातील विविध भागातील पाईप लाईन्सही बदलल्या जातील. २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याने प्रत्येक कनेक्शनवर मीटर बसविले जाईल. या एका मीटरची किंमत जवळपास १५ हजार रुपये असेल. तो खर्चही योजनेतून मिळेल. ग्राहकाने वापलेल्या प्रत्येक थंेबाची नोंद महापालिकेत उभारलेल्या यंत्रणेत होऊन त्यापद्धतीने पाणी वापराचे बिल ग्राहकास दिले जाईल.
---
इन्फो
सार्वजनिक नळ होणार बंद
अमृतच्या योजनेत प्रत्येक नळ कनेक्शनवर मीटर बसणार असल्याने ज्या भागात सार्वजनिक नळ (स्टॅण्ड पोस्ट) असतील तेदेखील बंद केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक स्वत:चे घर असलेल्या व्यक्तीस नळ कनेक्शन घेणे गरजेचे होणार आहे.
---
उद्यानांचे होणार सुशोभिकरण
गेल्या काही वर्षात शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. नव्या वस्त्यांमध्ये घरे झाली पण मोकळ्या राखीव जागा असताना तेथे उद्याने नाहीत. अमृत योजनेंतर्गत उद्यानेही प्रस्तावित आहेत. त्याचे नियोजनदेखील सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.