शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत अपघाती मृत्यू अधिक

By admin | Updated: July 19, 2016 05:55 IST

देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले.

मनवर सिंह,

नवी दिल्ली- देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातातील बळींची संख्या तामिळनाडू व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. रस्ते अपघातांतील बळींची संख्या २०१३ मध्ये १ लाख ३७ हजार ५७२ होती, ती २०१४ मध्ये १ लाख ३९ हजार ६७१ तर २०१५ मध्ये आणखी वाढून १ लाख ४६ हजार १३३ झाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन, जिनेव्हाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, जागतिक रस्ता आकडेवारी २०१५ (डब्ल्यूआरएस) नुसार २०१३ या वर्षी रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू भारतात (१३७५७२) झाले. यानंतर, अमेरिका (३२७१९) आणि रशिया (२७०२५) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. रस्ते अपघातांना व त्यातील बळींच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांना सर्व्हिस रोडची तरतूद, जंक्शनमध्ये सुधारणा, दादरा, भूमिगत रस्त्याची तरतूद यासह अभियांत्रिकी उपायांद्वारे अपघाती ठिकाणांची स्थिती सुधारण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.