शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

‘मुदतबाह्य सिलिंडरमुळे होतात अपघात’

By admin | Updated: March 18, 2015 01:46 IST

सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते.

नवी दिल्ली : मुदतबाह्य घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असून, या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर तेल कंपन्यांनी लक्ष घालण्याचा विषय ‘विशेष उल्लेखाव्दारे’खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केला. खा. विजय दर्डा म्हणाले, मुदत गेलेल्या गॅस सिलंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे मनुष्यहानी होत आहे. या सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते. मुदतबाह्य सिलिंडरची तपासणी करून ते वापरातून बाद करावे, अशा सूचना तेल कंपन्यांना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र वेगवेगळÞ्या एजन्सींचे नियम त्यांच्यानुसार बदलत असल्याचे दिसून आले. काही एजन्सी स्वत:च तपासणी करतात तर काही अन्य कंपन्यांकडून करून घेतात. मात्र योग्य तो परिणाम होत नसल्याचे आढळून आल्याने मोठे अपघात घडत आहेत. सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते,असे सांगून खा. दर्डा यांनी असे अपघात रोखावे यासाठी तेल कंपन्यांना मुदतबाह्य सिलिंडर ग्राहकांना दिले जाणार नाहीत तसेच गॅसच्या वजनाबाबत ग्राहकांना जागरूक करण्यात कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना सरकारने द्याव्या,असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)