शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

केंद्राने एका महिन्यात केले 93000 तक्रारींचे निवारण

By admin | Updated: September 15, 2016 17:05 IST

विविध सरकारी खात्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींपैकी तब्बल 93 हजार तक्रांरीचे निवारण करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - विविध सरकारी खात्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींपैकी तब्बल 93 हजार तक्रांरीचे निवारण करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लाख 903 तक्रारी सरकारी विभागांविरोधात करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 93,379 किंवा तब्बल 93 टक्के तक्रारी सोडवण्यात आल्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
तक्रारी किंवा कुठलंही काम प्रलंबित राहू नये यावर केंद्र सरकारचा कटाक्ष असल्याचे सिंह म्हणाले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्यावर भर देण्यात आल्याचे आणि विक्रमी तक्रार निवारण केल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांमध्ये सरकारी विभागांवरोधात करण्यात येणाऱ्या तक्रारींची संख्या दुपटीने वाढली आहे. केंद्र सरकारची तक्रार निवारण यंत्रणा कार्यक्षम झाल्याचा व लोकांचा विश्वास प्राप्त केल्याचा हा दाखला असल्याचेही सिंह यांनी पीटीआयशी बोलताना नमूद केले आहे.