शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

ग्रामीण भागांत 8 लाख रोजगार

By admin | Updated: December 12, 2014 01:34 IST

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विदर्भातील युवकांना या वर्षी 31 नोव्हेंबर्पयत 1 कोटी 27 लाख 91 हजार रुपयांची माजिर्न मनी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली.

राज्यसभेत उत्तर : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर गिरीराज सिंग यांनी दिलेली माहिती
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विदर्भातील युवकांना या वर्षी 31 नोव्हेंबर्पयत 1 कोटी 27 लाख 91 हजार रुपयांची माजिर्न मनी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे रोजगाराच्या 5क् संधी निर्माण झाल्या आणि 5क्क् लोकांना त्याचा लाभ मिळाला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राष्ट्रीय स्तरावर 2क्क्8-2क्क्9 च्या प्रारंभापासून 31 ऑक्टोबर 2क्14 र्पयत 5514.45 कोटी रुपयांच्या माजिर्न मनी साहाय्यतेतून या कार्यक्रमांतर्गत 2.85 लाख उद्योग स्थापन करण्यात आले आणि त्यामुळे 24.95 लाख लोकांसाठी अपेक्षित रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या, असे गिरीराज सिंग यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत वर्ष 2क्14-15 मध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागांत 8.25 लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यासोबतच खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेही या कालावधीत खादी क्षेत्रच्या अंतर्गत 55 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
लघु आणि मध्यम उद्योग मंत्रलयाने विदर्भातील युवकांसाठी रोजगाराच्या कोणत्या योजना तयार केल्या आहेत, असा प्रश्न विजय दर्डा यांनी गिरीराज सिंग यांना विचारला होता. 
गिरीराज सिंग म्हणाले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रलयाच्या माध्यमातून सरकार बिगर कृषी क्षेत्रत सूक्ष्म उद्योगांची स्थापना करून देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सीच्या रूपात खादी आणि ग्रामोद्योग आयोगासोबत (केव्हीआयसी) 2क्क्8-2क्क्9 पासून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) नावाचा एक कर्जाशी संबंधित सबसिडी कार्यक्रम कार्यान्वित करीत आले आहे. या प्रकल्पांतर्गत बांधकाम क्षेत्रत किमान लागत 25 लाख रुपये आणि सेवा क्षेत्रत 1क् लाख रुपये आहे.
 
श्रीलंकेत चीनच्या वाढत्या प्रभावावर भारताची नजर
च्चीन श्रीलंकेत झपाटय़ाने पाय पसरत असून त्यावर भारताची नजर आहे. भारताच्या सुरक्षा स्वास्थ्यावर त्याचा विशेष प्रभाव पडलेला नाही, असे विदेश राज्यमंत्री जन. (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी  खा. दर्डा यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले. अन्य देशांसोबतचे भारताचे संबंध पूर्णपणो स्वयंनिर्भर असून तिस:या देशाला त्यात कोणतेही स्थान नाही.
 
च्सुरक्षा व्यवस्थेवर प्रभाव पाडणा:या सर्व घडामोडींवर भारताने कायम नजर ठेवलेली आहे. सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होत असेल तर बचाव करण्यासाठी सर्व अपेक्षित उपाययोजना केल्या जातात. चीनने श्रीलंकेत झपाटय़ाने पाय पसरले आहे हे सरकारला माहीत आहे काय? चीनच्या या पावलामुळे भारताच्या किनारपट्टी भागात गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याची सरकारला जाणीव आहे काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
 
च्चीनच्या अध्यक्षांनी 16 आणि 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या दौ:यावर असताना 27 करारांवर स्वाक्षरी केली आहे. 2क्क्9 मधील श्रीलंकेतील गृहकलह संपुष्टात आल्यानंतर चीन हा श्रीलंकेचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा आर्थिक भागीदार राहिलेला आहे. गेल्यावर्षी 2क्13 मध्ये श्रीलंका- चीनने द्विपक्षीय व्यापार 3.क्85 अब्ज अमेरिकन डॉलरवर नेला आहे, अशी माहिती जन. सिंग यांनी दिली.