शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

५३ पतसंस्थांचे अद्याप लेखापरिक्षणच नाही २६ पतसंस्थावर प्रशासक : १४ मालमत्तांवर शासनाकडून ९ कोटी ३० लाखांचे बोजे

By admin | Updated: November 20, 2015 23:54 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
विलास बारी
जळगाव : अडचणीत असलेल्या नागरी व ग्रामीण पतसंस्थांना बाहेर काढण्यासाठी सहकार विभागातर्फे व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात आली. मात्र अडचणीतील १७८ पतसंस्थापैकी आजही तब्बल ५४ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी असल्याची धक्कादायक स्थिती आहे. अडचणीतील पतसंस्थामधील कामकाजात सुधारणा करण्यासाठी २६ संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
लेखापरिक्षणावर दिला भर
जिल्ह्यातील अडचणीत असणार्‍या पतसंस्थांच्या वर्षवार लेखापरीक्षणावर भर देण्यात आला. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील प्राप्त माहितीनुसार अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी १६७ पतसंस्थांच्या लेखापरिक्षणावर जोर देण्यात आला. २०१२ मध्ये १४५ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी २२ संस्थाचे लेखापरिक्षण बाकी होते. २०१३ मध्ये १२० संस्थांचे लेखापरिक्षण झाले मात्र ४७ पतसंस्थांचे लेखापरिक्षण करता आले नाही. २०१४ अखेर केवळ ११४ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी तब्बल ५३ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी होते.
१९ पतसंस्थांचे रेकॉर्डच नाही
अडचणीतील या पतसंस्थांचे शासकीय लेखा परीक्षकाकडे लेखा परिक्षण सोपविण्यात आले. मात्र तब्बल १९ संस्थांकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यात एक संस्था ही अवसायनातील आहे. शासकीय लेखापरीक्षकांकडे लेखापरीक्षणासाठी दिलेल्या १५ तर सनदी लेखापरीक्षकाकडे दिलेल्या १९ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी आहे.
१८ कोटी रुपयांची रक्कम गेली परत
ठेवीदारांचा ठेवीसाठी वाढता तगादा लक्षात घेऊन विधवा, परित्यक्ता, दारिद्रयरेषेखालील, सेवानिवृत्त तसेच ५० हजार मर्यादेपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दहा हजार रुपयांपर्यत ठेवी परत देण्यासाठी ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यापैकी शासनाकडून ९७ कोटी ९४ लाखांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले. या रकमेतून ९९ हजार १८६ ठेवीदारांना ७९ कोटी ९४ लाखांची रक्कम धनादेशाद्वारे वाटप करण्यात आली. त्यापैकी १७ कोटी ८८ लाखांचा निधी वाटप न केल्यामुळे ते शासनाकडे वर्ग करण्यात आले.