शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील 46 गायींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:08 IST

न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
काकिनाडा (आंध्र प्रदेश), दि. 22 - न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी येथील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पशु केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक गुरांना ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारमधील अधिका-यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
  
गोदावरी जिल्ह्यातील अधिका-यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी केंद्राच्या व्यवस्थापकीय अधिका-याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पशु केंद्रात चिखल साचला होता.  
 
पुढे ते असेही म्हणाले की, शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन ऑफ क्रूअॅलिटी टू एनिमल्सद्वारे (एसपीसीए) चालवण्यात येणारे या पशु केंद्रात चिखल साचला व त्यानंतर दुर्गंधी पसरली. दरम्यान, एसपीसीएकडून आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. 
 
आणखी बातम्या वाचा
 
(अमित शहांच्या बैठकीतच भाजपा खासदाराला हृदयविकाराचा झटका)
(विषारी दारू प्यायल्यानं दोघांचा मृत्यू)
पशु पालन विभागाच्या संयुक्त संचालकांनी सांगितले की, प्रचंड पाऊस व चिखलामुळे गायींना न्यूमोनिया झाला व त्या मृत्यूमुखी पडल्या.  तर यातील काही गायी चा-याअभावी मृत्यूमुखी पडल्या आहेत. आम्ही केंद्रातील अन्य गुरांवर उपचार करण्यासाठी विशेष शिबिर सुरू केले असून आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. 
 
अधिका-यांनी असाही आरोप केला आहे की, पुश केंद्रामध्ये 150 गुरे ठेवण्याची क्षमता असताना 480 गुरांना ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय एक चौकशी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.