शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्वाईन फ्लूचे थैमान आणखी ४० मृत्यू

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूचा प्रकोप दिवसागणिक वाढत असून या साथीने गत २४ तासांत आणखी ४० बळी घेतले आहेत़ याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या ७४३ झाली आहे़ महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि तेलंगण राज्यांत या साथीचे प्रमाण जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे़

नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूचा प्रकोप दिवसागणिक वाढत असून या साथीने गत २४ तासांत आणखी ४० बळी घेतले आहेत़ याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या ७४३ झाली आहे़ महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि तेलंगण राज्यांत या साथीचे प्रमाण जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे़
एच१एन१ विषाणूने यावर्षी आतापर्यंत ७४३ बळी घेतले असून सुमारे १२ हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे़ या स्थितीशी निपटण्यासाठी सरकारने तपासणी किट्स आणि औषधांच्या अतिरिक्त खरेदीचे आदेश दिले आहेत़
दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे़पी़ नड्डा यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशात स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेतला़ यावेळी उत्तर प्रदेशला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही त्यांनी दिली़ दिल्लीत १९१७ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे़