शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

२५ हजार कोटींच्या नद्या जोड प्रकल्पाला हिरवा कंदील ?

By admin | Updated: June 2, 2014 16:11 IST

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान होताच प्रकल्पांना मंजूरी देण्याचा धडाका लावला असून मोदी सरकारने राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी सुरु केली आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान होताच प्रकल्पांना मंजूरी देण्याचा धडाका लावला असून मोदी सरकारने राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी मोदी सरकारने तब्बल २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून या प्रकल्पांना नितीन गडकरींनी तत्वतः मंजूरी दिल्याचे वृत्त आहे. 
२००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नद्या जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बारगळला. आता पंतप्रधानपदावर विराजमान होताच नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रस्ते आणि शिपींग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजूरी दिली असून ८ वर्षांत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून गंगा, ब्रह्मपूत्रा, महानंदा, गोदावरी या नद्यांना जोडण्यात येणार आहे. यामुळे देशांतर्गत जलवाहतूक सुरु करणे सहज शक्य होणार आहे.