शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन लोकशाहीला घातक : प्रकाश गजभिये

By admin | Updated: March 23, 2017 17:15 IST

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन
लोकशाहीला घातक : प्रकाश गजभिये
नागपूर : राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी लोकशाही पध्दतीने सभागृहात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निलंबित करणे हे लोकशाहीला घातक असून त्यांचे निलंबन त्वरित रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात तब्बल नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच मिळणार नसल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्यात. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेत शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, दीपक चव्हाण, नरहरी जिरवाळ, वैभव पिचड, दत्तात्रय भरणे आदींनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या शेतकरी हिताची असल्याने त्यांनी केलेल्या आंदोलनाचे राज्यातील शेतकरी स्वागत करीत आहे, असेही आ. प्रकाश गजभिये यांनी म्हटले आहे.