शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अरुणाचलमध्ये दरड कोसळून १६ कामगार ठार

By admin | Updated: April 23, 2016 04:21 IST

अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे कामगारांच्या शिबिरावर दरडी कोसळल्याने किमान १६ जण ठार झाले.

पावसाचे थैमानइटानगर : अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे कामगारांच्या शिबिरावर दरडी कोसळल्याने किमान १६ जण ठार झाले.पोलीस अधीक्षक अँटो अलफांसे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, तवांगपासून ६ किमी अंतरावरील फामला गावात पहाटे ३ वाजताच्या सुमारास दरड कोसळली. त्या वेळी १९ कामगार त्या शिबिरात वास्तव्याला होते. हे कामगार जवळीलच एका बांधकामासाठी येथे आले होते. ढिगाऱ्यातून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, एका गंभीर जखमीस उपचारासाठी शेजारील आसामच्या तेजपूर येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लष्कर, प्रशासन, पोलीस आणि गावकऱ्यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवून सर्व मृतदेह बाहेर काढले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तवांगमधील भूस्खलन तसेच चांगलांग व इतर काही जिल्ह्यांत आलेल्या पुरानंतर मुख्यमंत्री कलिखो पुल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.