शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नक्षलवादी हल्ल्यात १६ गावकऱ्यांची हत्या

By admin | Updated: March 3, 2016 04:59 IST

पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप ठेवून छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील १६ गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारल्याची माहिती समोर आली आहे.

नारायणपूर : पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप ठेवून छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील १६ गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. या गावकऱ्यांची हत्या २९ फेब्रुवारी रोजी झाली. मात्र हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या गावकऱ्यांवर खबरी असल्याचा आरोप ठेवून त्यांना नक्षलवाद्यांच्या कांगारू न्यायालयात येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून ठार मारण्याचा निर्णय दिला. पोलिसांना केवळ तिघांचे मृतदेह हाती लागले असून, १३ मृतदेह नक्षलींच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते.