शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

उष्माघाताचे १११ बळी

By admin | Updated: April 9, 2016 01:11 IST

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मागील काही दिवसात दोन्ही राज्यांमध्ये १११ लोक उष्माघाताचे बळी ठरले आहेत.

हैदराबाद : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मागील काही दिवसात दोन्ही राज्यांमध्ये १११ लोक उष्माघाताचे बळी ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात या क्षेत्रात दोन हजारावर लोक मृत्युमुखी पडले होते.तेलंगणा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणात ६६ आणि आंध्र प्रदेशात ४५ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. उष्णतेचे सर्वाधिक २८ बळी तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये ठरले तर मेडक जिल्ह्णात ११ जणांचे निधन झाले. क्षेत्रातील नलगोंडा, हनमकोंडा, खम्मन, मेहबूबनगर आणि रामागुंडममध्ये गुरुवारी कमाल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. आंध्र प्रदेशात उकाड्याने लोकांचे बेहाल झाले आहेत. गेल्या काही दिवसात कडप्पा जिल्ह्णात १६ आणि प्रकाशममध्ये ११ लोक उष्माघाताचे बळी ठरले. अनंतपूरमध्ये चार, विजयनगर, चित्तूर आणि करनूलमध्ये प्रत्येकी तीन, श्रीकाकुलम आणि कृष्णा जिल्ह्णात प्रत्येकी दोन तर पश्चिम गोदावरी जिल्ह्णात एक जण मृत्युमुखी पडला. सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमान अनंतपूर आणि नंदयालमध्ये नोंदविण्यात आले. (वृत्तसंस्था)