शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

उष्माघाताचे १११ बळी

By admin | Updated: April 9, 2016 01:11 IST

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मागील काही दिवसात दोन्ही राज्यांमध्ये १११ लोक उष्माघाताचे बळी ठरले आहेत.

हैदराबाद : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली असून मागील काही दिवसात दोन्ही राज्यांमध्ये १११ लोक उष्माघाताचे बळी ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात या क्षेत्रात दोन हजारावर लोक मृत्युमुखी पडले होते.तेलंगणा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणात ६६ आणि आंध्र प्रदेशात ४५ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. उष्णतेचे सर्वाधिक २८ बळी तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये ठरले तर मेडक जिल्ह्णात ११ जणांचे निधन झाले. क्षेत्रातील नलगोंडा, हनमकोंडा, खम्मन, मेहबूबनगर आणि रामागुंडममध्ये गुरुवारी कमाल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. आंध्र प्रदेशात उकाड्याने लोकांचे बेहाल झाले आहेत. गेल्या काही दिवसात कडप्पा जिल्ह्णात १६ आणि प्रकाशममध्ये ११ लोक उष्माघाताचे बळी ठरले. अनंतपूरमध्ये चार, विजयनगर, चित्तूर आणि करनूलमध्ये प्रत्येकी तीन, श्रीकाकुलम आणि कृष्णा जिल्ह्णात प्रत्येकी दोन तर पश्चिम गोदावरी जिल्ह्णात एक जण मृत्युमुखी पडला. सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमान अनंतपूर आणि नंदयालमध्ये नोंदविण्यात आले. (वृत्तसंस्था)