शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 22:42 IST

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

 खामखेडा : गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी आनंदाचे वातावरण असले तरी, चिंता आता काय भाव मिळतो याची आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वादात सव्वा महिने लिलाव बंद होते. कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तेव्हा दिल्ली येथे कांदा खरेदीसंदर्भात केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान, माजी कृषिमंत्री शरद पवार, पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत, सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण आदिंच्या उपस्थित बैठक घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार ५०-५० टक्के भागीदारीवर कांदा खरेदी करून कांदा खरेदी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेता आला. या निर्णयामुळे व्यापारीवर्गाने नमते घेऊन तातडीने बैठक घेण्यात येऊन कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आला असला तरी शेतकऱ्याला अपेक्षित भाव नसल्याने त्याच्या तोंडावर पुन्हा चिंता दिसत आहे. भावाच्या चिंतेत सध्या शेतकरी दिसत आहेत.(वार्ताहर)