शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 22:42 IST

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

 खामखेडा : गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी आनंदाचे वातावरण असले तरी, चिंता आता काय भाव मिळतो याची आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वादात सव्वा महिने लिलाव बंद होते. कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तेव्हा दिल्ली येथे कांदा खरेदीसंदर्भात केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान, माजी कृषिमंत्री शरद पवार, पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत, सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण आदिंच्या उपस्थित बैठक घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार ५०-५० टक्के भागीदारीवर कांदा खरेदी करून कांदा खरेदी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेता आला. या निर्णयामुळे व्यापारीवर्गाने नमते घेऊन तातडीने बैठक घेण्यात येऊन कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आला असला तरी शेतकऱ्याला अपेक्षित भाव नसल्याने त्याच्या तोंडावर पुन्हा चिंता दिसत आहे. भावाच्या चिंतेत सध्या शेतकरी दिसत आहेत.(वार्ताहर)